Ad will apear here
Next
कृषिभूषण पुरस्काराने रावसाहेब पुजारींचा गौरव


कोल्हापूर :
कोल्हापुरातील शेती-प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांना राष्ट्रीय शिक्षण परिषद आणि गोवा कला व सांस्कृतिक संचलनालयाच्या वतीने कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दलचा २०१८चा कृषिभूषण पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. 

रविवारी, चार नोव्हेंबर २०१८ रोजी कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या २४व्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक एम. आर. कदम यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

या वेळी अरविंद दीक्षित, डीवायएसपी बी. एम. पाटील, प्रा. डॉ. जयशंकर यादव, श्रीमती अखिला पठाण, डॉ. डब्ल्यू. एन. साळवे, सूरज नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिषदेचे अध्यक्ष रमेश कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी पुरस्कारविजेत्यांचा परिचय करून दिला. या वेळी देशभरातील शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZXMBU
Similar Posts
रावसाहेब पुजारी यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर कोल्हापूर : शेती-प्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांना गोवा कला आणि सांस्कृतिक संचालनालय व शिक्षक विकास परिषदेचा २०१८ या वर्षाचा कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठीचा कृषिभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
शेती-प्रगती कृषिभूषण पुरस्कार जाहीर कोल्हापूर : शेती-प्रगती मासिकाचा चौदावा वर्धापनदिन समारंभ २३ जानेवारी २०१९ रोजी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत होणार आहे. शेतकरी संघटनेतील जुने कार्यकर्ते आणि मौजे डिग्रज येथील प्रयोगशील शेतकरी जयपालण्णा फराटे, सावळवाडीचे प्रशांत लटपटे, दानोळीचे चवगोंडा अण्णा
शेती-प्रगती मासिकाचा चौदावा वर्धापनदिन समारंभ उत्साहात कोल्हापूर : येथील शेती-प्रगती मासिकाचा चौदावा वर्धापनदिन समारंभ नुकताच कोल्हापुरात पार पडला. कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे १० शेतकरी आणि तीन विस्तार कार्यकर्त्यांचा या वेळी शेतीप्रगती कृषीभूषण पुरस्काराने खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच, तेजस प्रकाशनाच्या
शिस्तप्रिय, कृषिभूषण - बाबूराव कचरे कारंदवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्रयोगशील शेतकरी, कृषिभूषण बाबूराव राऊ कचरे (वय ८५) यांचे नुकतेच निधन झाले. शून्यातून सुरुवात करून त्यांनी रोपवाटिका व्यवसायात स्वतःचा वेगळा लौकिक महाराष्ट्रासह अनेक राज्यांत निर्माण केला होता. राज्य सरकारने त्यांना कृषिभूषण पुरस्कारानेही गौरविले होते. शेती आणि समाजकार्यात त्यांचे नाव होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language